विवाहित क्रिकेटरसोबत लग्न करणार ही Bigg Boss फेम ग्लॅमरस अभिनेत्री! नात्याचं सत्य अखेर समोर

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस अभिनेत्री अर्शी खान आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा अफगानी क्रिकेटर अफताब आलम याच्यासोबत रंगत आहे… यावर खुद्द अर्शी हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली अफताब याचं लग्न झालं आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य काहीच नाही… असं अभिनेत्री म्हणाली. एका…

Read More

राजकीय ‘उद्योग’ बंद करा, हिंमत असेल तर चर्चेला या; रोहित पवार यांचं उदय सामंत यांना थेट चॅलेंज

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आधी इतर राजकीय उद्योग बंद करावेत. मी तुम्हाला आव्हान देतो. माझ्यासोबत चर्चेला या. संयुक्त पत्रकार परिषद बोलावू. त्यात मी पुराव्यानिशी आकडेवारी सादर करतो. तुमच्यात धाडस असेल तर या समोर, असं आव्हानच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलं आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसीतून उद्योगांचे…

Read More

Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, संस्थात्मक निर्णय आणि सामाजिक समस्यांवर आपली भूमिका ठामपणे मांडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीवर बोलताना त्यांनी याला संविधानाच्या चौकटीत न बसणारे आणि लोकशाहीसाठी घातक पाऊल म्हटले. सुळे यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंकडे दिलेली शिवसेना ही…

Read More

महाराष्ट्रातील या गावात स्मशानभूमीच नाही; भर पावसात ताडपत्री धरून करावे लागतायत अंत्यविधी

ठाणे येथील आदिवासी वसाहत असलेल्या शहापूर येथील उंभरई गावातील एक हृदयद्रावक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये दिसतंय की, अंत्यसंस्कार उंभरई गावात होत आहेत. पण तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ग्राम पंचायत समितीच्या सदस्या जयाबाई महादू वाघ यांचं निधन झालं. अशात गावात स्मशान नसल्यामुळे त्यांच्यावर मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी मुसळधार पाऊस…

Read More

मोठी बातमी! चमोली बोगद्यात मोठी दुर्घटना, 19 मजूर अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. चमोली जिल्ह्यातील मायापूर परिसरातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:05 वाजता बोगद्यात अचानक पाण्याचा आणि चिखलाचा प्रवाह आला. यावेळी बोगद्याच्या आत अनेक 18 ते 19 मजूर काम करत होते. पाणी आणि चिखल शिरल्यानंतर काही मजूर आतच अडकले असल्याची…

Read More

Tukaram Mundhe: तर तुकाराम मुंढे राजिनामा देतील… कचोरी दुकानाच्या मीम्सचा इंटरनेटवर धुमाकूळ

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे काही मीम्स व्हायरल होत आहे. या मीम्समध्ये एका काचोरी दुकानाचा उल्लेख केला आहे. जर तुकाराम मुंढे या दुकानात गेले तर राजिनामा देतील असे…

Read More

राहुल गांधींचा पाय खोलात, अमित शाहांविरोधातील ते भाषण नडले, संसदेतून थेट नोटिस जारी

लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर यांच्या तक्रारीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत या नोटिसीवर उत्तर मागण्यात आले आहे. एंटी पेपर लिक विधेयकावर चर्चेला उत्तर देताना असंसदीय आणि अपमानजनक भाषेचा वापर आणि गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप लावण्याचा आरोप केला आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने…

Read More

Manoj Jarange Patil : चंद्रशेखर बावनकुळेंच्या विषयात भाजप नेत्याची मनोज जरांगे यांना कळकळीची विनंती

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मनोज जरांगे पाटील सातत्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे मराठ्यांना मिळणारी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

आता पेपरफुटी बंद! भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त…

Read More

कमाई 93 टक्क्यांनी वाढूनही डिफेन्स स्टॉकमध्ये 45 टक्के घसरणीची भीती; ‘या’ शेअरबाबत ब्रोकरेजचा धोक्याचा इशारा

शानदार तिमाही निकाल लागूनही प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या डिफेन्स स्टॉकवर नकारात्मक मत व्यक्त केले आहे. कोटकने या शेअरला थेट ‘सेल’ रेटिंग दिली असून पुढील काळासाठी 11,200 चे लक्ष्यांक निश्चित केले आहे. हे लक्ष्यांक शेअरच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा तब्बल 45 टक्के कमी आहे. संरक्षण आणि स्फोटकांचा व्यवसाय करणारी कंपनी सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे शेअर्स शुक्रवारी…

Read More